शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा!

By admin | Published: February 08, 2016 2:41 AM

बंजारा भाषिक बांधवांचा साहित्य संमेलनात हुंकार.

डॉ. किरण वाघमारे /आत्माराम कनिराम राठोड साहित्यनगरी (वाशिम) : बंजारा भाषेत मौखिक साहित्याची समृद्ध पंरपरा आहे. या भाषेतील साहित्य हे अस्सल लोकजीवन दर्शविणारे आहे. त्याचे जतन होणे काळाची गरज आहे. बंजारा भाषेचा भारतीय घटनेच्या शेड्यूल आठमध्ये अंतर्भाव केला जाणे आवश्यक असून, या भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळालाच पाहिजे, असा हुंकार देशभरातून आलेल्या समस्त बंजारा बांधवांनी रविवारी वाशिम येथील साहित्य संमेलनाच्या गोरपीठावरून केला. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचा रविवारी थाटात समारोप झाला. यावेळी घेण्यात आलेल्या ठरावात बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा, असा आग्रह सर्व मान्यवरांसह उपस्थित बंजारा बांधवांनी धरला. याप्रसंगी मंचावर संमेलनाध्यक्ष गबरूसिंह राठोड, स्वागताध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात ठरावांचे वाचन करण्यात आले. भारतीय संविधानातील कलम क्रमांक २९ अंतर्गत ३५१ नुसार, भारतात विखुरलेला जो काही आदिवासी समाज आहे, त्यांची वेगळी भाषा व संस्कृती आहे. भाषा व संस्कृतीच्या संवर्धनचा घटनादत्तक अधिकार या समाजाला मिळवा, बंजारा बोलीभाषा जतन करण्यासाठी बंजारा साहित्य अकादमी व बंजारा साहित्य परिषद स्थापन करण्यात यावी, भारतीय घटनेच्या शेड्यूल आठमध्ये बंजारा भाषेचा अंतर्भाव करण्यात यावा, यूजीसीद्वारे भाषा संशोधन व संवर्धन करण्यात यावे, भारत सरकारद्वारे बंजारा साहित्यिकांचा देश व राज्य पातळीवर सन्मान केला जावा, बंजारा भाषा देवनागरी लिपीमध्ये अंतभरूत करावी, शेतकर्‍यांसाठी स्वामिनाथन आयोग स्थापन करावा, शालेय साहित्यात बंजारा साहित्याचा समावेश करावा तसेच स्व. रामसिंहजी भानावत यांच्या सुचनेनुसार बंजारा समाजाचा इतिहास व संशोधनासाठी विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे आदी ठरावांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वच ठरावांना बंजारा बांधवांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या, असा आग्रह धरला.