शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Maharashtra Government: मी शिवसेना सोबतच राहणार: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 17:51 IST

बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी.

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढ काही सुटता सुटत नाही. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला आहे. त्यांनतर आमदार फोडाफोडीचे राजकरण होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष काळजी घेत आहे. तर निकालानंतर सुद्धा आणि आताही मी शिवसेना सोबतच असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थिती पाहता, सर्वच पक्ष आपले आमदार फुटणार नाही याची काळजी घेत आहे. त्यामुळे अपक्ष आमदार यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असताना सुद्धा बच्चू कडू यांनी शिवसेनासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. राजकारणात एकदा घेतलेला निर्णय कोणत्याही मोठ्या कारणांशिवाय बदलला जात नाही. तर महाविकासआघाडी सध्या मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे ते सरकारस्थापन करु शकतील. असे बच्चू कडू म्हणाले.

तसेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष मुंबई किंवा दिल्लीत राहात नाही. मी खेड्यातला माणूस आहे. मला केवळ माझा मतदार आदेश देऊ शकतो, असे सुद्धा बच्चू कडू म्हणाले आहे. तसेच शिवसेना सोबतच राहणार असल्याचे ते म्हणाले.