शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आणखी १४ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 6:07 AM

तर याचदिवशी महासंचालक कार्यालयाने ६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्याची प्रतीक्षा असताना, राज्यातील १४ उपअधीक्षक/सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबईत दोन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यामध्ये सहा जणांची पूर्वीची ठिकाणे बदलून त्यांना सोयीच्या ठरणाºया ठिकाणी पदस्थापना करण्यात आली आहे. गृहविभागातर्फे शुक्रवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले, तर याचदिवशी महासंचालक कार्यालयाने ६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.सहायक आयुक्तपदी पदोन्नतीनंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शरद नाईक व पांडुरंग शिंदे यांची मुंबई आयुक्तालयात निवड करण्यात आली आहे. अन्य अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठे): अनिलकुमार लंभाते (पुणे ग्रामीण), डॉ. सागर कवडे (सोलापूर), डॉ रणजीत पाटील (खालापूर, रायगड), नीता पाडवी (ठाणे शहर), शेख नजीर अब्दुल रहेमान (चाळीसगाव), अजय कदम (नवी मुंबई), शिवाजी जाधव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुधाकर यादव (राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे), अनुराधा गुरव (उस्मानाबाद), अनिकेत भारती (मिरज), विजय पांढरपट्टे (रायगड), सुनील जायभाये (भोकरदन).कौटुंबिक कारणास्तव मुंबईत बदलीची विनंती करूनही ती होत नसल्याने, आत्महत्या करण्याचा इशारा दिलेल्या हिंगोलीच्या उपअधीक्षका सुजाता पाटील यांच्याबाबत गृहविभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.गेल्या दोन वर्षांपासून बदलीच्या प्रयत्नात असलेल्या पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री, महासंचालक, विशेष महानिरीक्षकांना वारंवार अर्ज दिले आहेत. त्याबाबतची व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, गृहविभागाने अद्याप त्यांच्या विनंतीचा विचार केलेला नाही.