शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे उपोषणावर ठाम; भामरेंसोबतची चर्चा अर्ध्यावरच सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 20:05 IST

केंद्र आणि राज्य सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर अण्णा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली.

राळेगणसिद्धी : लोकपाल कायद्यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी अण्णा हजारे यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, अण्णा उपोषणावर ठाम राहिले असून चर्चा अर्धवटच सोडून निघून गेले आहेत. 

केंद्र आणि राज्य सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर अण्णा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली. आज दुपारी राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी राज्य सरकारचे पत्र त्यांच्या हाती सोपवले. तसेच सायंकाळी अण्णा यांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले. 

अण्णा याच्याशी दोन्ही मंत्र्यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही. यामुळे अण्णा उपोषणावर ठाम राहिले असून चर्चेतून उठून ग्रामसभेला रवाना झाले. अण्णा व महाजन यांच्यामध्ये याआधी साडेतीन तास चर्चा झाली. तर भामरे यांच्याशी अर्धा तास चर्चा झाली. दोन्ही मंत्री राळेगणसिद्धीमध्ये बसून आहेत.

यानंतर पत्रकारांना भामरे यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली. केंद्राचा प्रतिनिधी म्हणून आलो. सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. उद्यापर्यंत स्पष्ट होईल. स्वामीनाथन आयोगावरही चर्चा झाली. चर्चेचा तपशील केंद्राकडे पोहोचविण्यात येईल.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजन