शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महिन्याला अपघातात सरासरी १,२५० बळी, गेल्या वर्षभरात पुण्यात सर्वाधिक १,०६० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 07:44 IST

राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. पुण्यात सर्वाधिक, म्हणजे तब्बल एक हजार ६० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

मुंबई : गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या ३४ हजार अपघातांमध्ये तब्बल १५ हजार जणांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असले तरी अपघाती मृत्यू रोखण्यास यश आले आहे. वर्षभरात महिन्याला सरासरी २,८४२ अपघात झाले. त्यामध्ये दरमहा १,२५० जणांचे बळी गेले आहेत.

राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. पुण्यात सर्वाधिक, म्हणजे तब्बल एक हजार ६० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षात राज्यात सर्वाधिक अपघात हे पुणे  आणि त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात  झाले आहेत. गेल्या पाच वर्षांमधील अपघातांची संख्या पाहता अपघातांचे प्रमाण तुलनेने घटले आहे. 

अपघात झाले कमी वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने झालेले बदल हे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे प्रमुख कारण आहे. रस्त्यांवरील बहुतांश काम मार्गी लागल्याने, उड्डाणपुलांचेही काम पूर्ण झाल्यानेही अपघातात काही अंशी घट झाली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र