शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

महिन्याला अपघातात सरासरी १,२५० बळी, गेल्या वर्षभरात पुण्यात सर्वाधिक १,०६० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 07:44 IST

राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. पुण्यात सर्वाधिक, म्हणजे तब्बल एक हजार ६० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

मुंबई : गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या ३४ हजार अपघातांमध्ये तब्बल १५ हजार जणांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असले तरी अपघाती मृत्यू रोखण्यास यश आले आहे. वर्षभरात महिन्याला सरासरी २,८४२ अपघात झाले. त्यामध्ये दरमहा १,२५० जणांचे बळी गेले आहेत.

राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. पुण्यात सर्वाधिक, म्हणजे तब्बल एक हजार ६० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षात राज्यात सर्वाधिक अपघात हे पुणे  आणि त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात  झाले आहेत. गेल्या पाच वर्षांमधील अपघातांची संख्या पाहता अपघातांचे प्रमाण तुलनेने घटले आहे. 

अपघात झाले कमी वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने झालेले बदल हे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे प्रमुख कारण आहे. रस्त्यांवरील बहुतांश काम मार्गी लागल्याने, उड्डाणपुलांचेही काम पूर्ण झाल्यानेही अपघातात काही अंशी घट झाली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र