शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 23:22 IST

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे.

ठळक मुद्देअंत्य संस्‍कारावेळी केवळ पाच लोकांनाच उपस्थित राहता येईलअंत्य संस्कार करणाऱ्या व्यक्तींनीही योग्य प्रकारे काळजी घ्यावी - WHO असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते

मुंबई - कोराना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जायला हवा, मग तो कुण्याही धर्माचा असो. तो दफन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच अंत्य संस्‍कारावेळी केवळ पाच लोकांनाच उपस्थित राहता येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त प्रवीण परदेशी यांनी म्हटले आहे.

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे. यासंदर्भात जागतीक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) काही नियम ठरवून दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त परदेशी यांनी म्हटले आहे, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर धर्माचा विचार न करता अंत्यसंस्कार करायला हवेत. त्यांना जफन करण्याची परवानगी नसेल तर ते जाळण्यात येतील. एवढेच नाही, तर अंत्यसंस्कारावेळीही 5 हून अधिक लोक नसावेत. लक्षात असू द्या, की अंत्यसंस्कारासारख्या सामाजिक कार्याची जबाबदारीही नगरपालिकेलाच पार पाडावी लागते. 

जागतीक आरोग्य संघटनेकडूनही (डब्ल्यूएचओ), मृतदेह आयसोलेशन रूम अथवा कुठल्याही ठिकाणावरून हलवताना आपण मृतदेहाच्या फ्लूइड्सच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक सुरक्षा उपकरणांचा योग्य प्रकारे वापर करावा. तसेच अंत्य संस्कार करणाऱ्या व्यक्तींनीही योग्य प्रकारे काळजी घ्यावी,असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई