शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

वेदांतानंतर कोकणातील रिफायनरी प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार? प्रकल्प रखडल्याने आरआरपीसीएएलने दिलं अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 09:41 IST

Maharashtra Government:

मुंबई - सुमारे एक लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक लाख रोजगार निर्मिती क्षमता असलेला वेदांता फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकारण पेटले आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्य सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, वेदांतापाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला कोकणातील रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचे संकेत मिळल आहे. या प्रकल्पाशी संबंधित कंपनीने सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू केली आहे.

कोकणातील नाणार येथे सुरुवातीला प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या प्रकल्पाची जागा बदलण्यासाठी चाचपणी सुरू झाली होती. दरम्यान, या प्रकल्पाला सुरुवात होण्यास विलंब होत असल्याने या प्रकल्पाशी संबंधित आरआरपीसीएएल कंपनीने प्रकल्पाबाबत सरकारला शेवटचं अल्टिमेटम देण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत राज्य सरकारला महिनाभरात निर्णय घ्यावा लागणार आहे.

आरआरीपीसीएएलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला आहे. विरोध आणि सरकारची भूमिका पाहता कंपनी शेवटचं अल्टिमेटम देण्याची तयारी सुरू आहे. कंपनी राज्यात प्रकल्पाचा मार्ग मोकळा न झाल्यास सदर प्रकल्प राज्याबाहेर नेण्याच्या विचारात आहे. कंपनी राज्य सरकारला तसं शेवटचं अल्टिमेटम देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता वेदांतापाठोपाठ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnanar refinery projectनाणार प्रकल्पMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार