शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांचा कोल्हापुरात महामेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 07:01 IST

महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. १२) दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.मेळाव्यासाठी लक्ष्मण माने, इम्तियाज जलील, वारीस पठाण, हरिभाऊ भदे, डॉ. दशरथ मांडे, अशोकराव सोनोने, बळीराम शिरस्कर, प्रा. सुकुमार कांबळे, अस्लम सयद, बबनराव कावडे, दिगंबर सकट, सुनील गोटखिंडे हे उपस्थित राहणार आहेत. या वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये सुमारे १५० हून अधिक पक्ष, संघटना यांचा समावेश असल्यामुळे मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती प्रा. कांबळे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे १२ जागांची मागणी केली आहे, त्याबाबत आज, बुधवारपर्यंत त्यांनी निर्णय न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही प्रा. कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन