शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी”; ‘आप’चा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 10:26 IST

अनावश्यक प्रकल्पावर होणारा कोट्यवधींचा खर्च हा एक प्रकारचा घोटाळाच असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार आणि मुंबई महापालिकेने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी चालवली आहे. यापूर्वी पेंग्विन, आरेतील प्राणिसंग्रहालय, पवईतील सायकल ट्रॅकनंतर आता मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची भर पडली आहे. या अनावश्यक प्रकल्पावर होणारा कोट्यवधींचा खर्च हा एक प्रकारचा घोटाळाच असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुंबईतील प्रकल्पांवरून शिवसेनेवर टीका केली. कमी पाऊस आणि वाळवंटी प्रदेशात निक्षारीकरणाचे अर्थात समुद्राचे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प केले जातात; पण मुंबईत मोठा पाऊस पडतो. तलाव, नद्यांसह ६०० किलोमीटर लांबीचे नाले मुंबईत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईकरांसाठी खर्चिक आणि त्रासदायक ठरणार आहे. तब्बल ३ हजार ५२० कोटींचा हा प्रकल्प एक प्रकारचा गैरव्यवहार असल्याचा आरोप आपने केला आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या प्रकल्पाचे कोणतेच नियोजन, तपशीलवार माहिती, तसेच प्रकल्पाच्या आवश्यकतेची स्वीकृती नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याचा आरोपही आपने केले, तसेच हा काल्पनिक प्रकल्प तात्काळ थांबवावा आणि याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAam Admi partyआम आदमी पार्टी