शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्जमाफीसाठी ७० टक्के अर्जांची पडताळणी ; सहकार विभागात युद्धपातळीवर कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 03:53 IST

कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी सहकार विभाग युद्धपातळीवर काम करीत असून अधिकारी-कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे : कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी सहकार विभाग युद्धपातळीवर काम करीत असून अधिकारी-कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्राप्त अर्जांपैकी ७० टक्के अर्जांची पडताळणी झाली असूनदहापेक्षा अधिक जिल्ह्यांमधील माहिती आॅनलाइन अपलोड करण्यात आल्याची माहिती, सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली. कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५६ लाख ५९ हजार शेतकºयांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांची आॅनलाइन पडताळणी झाली आहे. माहिती अपलोड करताना जिल्हा बँका, व्यावसायिक बँका व राष्ट्रीयीकृत बँकांना येणाºया अडचणी सोडवण्यासाठी गुरुवारी बैठक झाली. आता तांत्रिक कामात सुधारणा झाल्याचेही झाडे यांनी सांगितले.सहकार विभागाचे लेखापरीक्षक याद्यांची पडताळणी करुन कर्जमाफीस पात्र, अपात्र ठरणाºया शेतकºयांच्या याद्या तयार करीत आहेत. त्याची पडताळणी करुन आयटी विभाग हिरवी यादी जाहीर करणार आहे. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून आक्षेप तपासून अंतिम यादी जाहीर होईल. त्यानंतर बँका त्या यादीनुसार शेतकºयांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार