शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

दावोसमधून आणणार ६५ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 06:46 IST

चंद्रपूर येथे ट्रायबल इंडस्ट्री पार्क, भंडारा येथे कॉपर पार्क उभारण्यात येईल. विदर्भातील महिलांसाठी अगरबत्ती व्यवसायाला विशेष सुविधाही देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबई : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होणार असून, या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात ६० ते ६५ हजार कोटींची गुंतवणूक येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना सामंत म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही दरवर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात येत असते. महाराष्ट्रदेखील यात प्रतिनिधित्व आहे. १५ ते १९ जानेवारीदरम्यान ही बैठक पार पडेल. गेल्या वेळी ३० हजार २७२ कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी झाले होते. मात्र, या वर्षी त्याच्या दुप्पट म्हणजे ६५ हजार कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी करण्यात येणार आहेत. यातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार येतील. महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्याला २५ कोटींचा खर्च येणार आहे.

राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक•  राज्यात शिदे-फडणवीस सरकार आल्यानंतर १ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. हिंदुजाच्या माध्यमातून ३५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.• यापैकी ४० टक्के गुंतवणूक विदर्भात करण्यात येणार आहे. यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील. • चंद्रपूर येथे ट्रायबल इंडस्ट्री पार्क, भंडारा येथे कॉपर पार्क उभारण्यात येईल. विदर्भातील महिलांसाठी अगरबत्ती व्यवसायाला विशेष सुविधाही देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत