शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

६१ कोटींचा टंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2015 01:03 IST

मराठवाड्यात आगामी काळात पाणी व चारा टंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे असून विभागातल्या सर्व जिल्ह्यांना टंचाई आराखडे तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते.

औरंगाबाद : मराठवाड्यात आगामी काळात पाणी व चारा टंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे असून विभागातल्या सर्व जिल्ह्यांना टंचाई आराखडे तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत ६१ कोटी ६८ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.विभागात टँकरची संख्या १,३०० पर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यात सध्या ५०० हून अधिक टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. लघु आणि मध्यम पाणीसाठे कमी होत चालल्यामुळे पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सर्वाधिक टँकरची मागणी आहे. पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाकडून टँकर, विहीर अधिग्रहण, तसेच पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून टंचाई निवारणाचे प्रयत्न सुरू आहेत. नांदेडमधून तीन महिन्यांसाठी १७ कोटी ५९ लाख १२ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बीडमध्ये १४ कोटी २२ लाख ३९ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ६ कोटी ९८ लाख रुपये लागणार आहेत. (प्रतिनिधी)तीन महिन्यांचाटंचाई आराखडाजिल्हा अंदाजित खर्च (लाखांत)औरंगाबाद६९८.४५जालना१८०.४४परभणी३३९हिंगोली३०८.८३नांदेड१७५९.१२बीड१४२२.३८लातूर७५०.९४उस्मानाबाद७०८.९७एकूण६१६८.८२