शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौरऊर्जेद्वारे वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 05:51 IST

११ केव्ही सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित

मुंबई : शेतकºयांची वाढती विजेची मागणी लक्षात घेता, राज्यातील ४५ लाख शेतकºयांना आगामी काळात सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत ११ केव्ही सौरऊर्जा शेतकºयांना देण्यात येणार आहे.राज्यात या योजनेंतर्गत चार प्रकल्प सुरू झाले असून, त्याचा फायदा शेतकºयांना मिळत आहे. याशिवाय रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून शासकीय कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणारी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्मिती करणे सुरू झाले आहे.याशिवाय एक हजार मेगावॉटचे ऊर्जा संवर्धन धोरण, ग्रामविद्युत व्यवस्थापक, दीनदयाल योजना, आयपीडीएस-२, उद्योगांना वीजदरात सवलत, दलित वस्त्यांना १०० टक्के विद्युतीकरण, आॅनलाइन वीजबिल प्रक्रिया, इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेइकल, एमओडी असे अनेक ग्राहकोपयोगी निर्णय ऊर्जा विभागाने घेतले आहेत.पाच लाख कृषिपंपांना कनेक्शनएक किंवा दोन शेतकºयांसाठी एक ट्रान्सफॉर्मर, याप्रमाणे वीजपुरवठा केला जाईल. त्यामुळे वीजचोरीवर आळा बसेल. सौरऊर्जेमुळे चार वर्षांत महानिर्मितीची सुमारे ३,३६० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमतावाढ झाली आहे.ऊर्जा विभागाने सुमारे एक हजार कोटींची बचत चार वर्षांत केली आहे.आतापर्यंत पाच लाख कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे कनेक्शन देण्यात आले आहे.उर्वरित शेतकºयांच्या कृषिपंपांना एचव्हीडीएस योजनेंतर्गत कनेक्शन दिले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी