शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौरऊर्जेद्वारे वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 05:51 IST

११ केव्ही सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित

मुंबई : शेतकºयांची वाढती विजेची मागणी लक्षात घेता, राज्यातील ४५ लाख शेतकºयांना आगामी काळात सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत ११ केव्ही सौरऊर्जा शेतकºयांना देण्यात येणार आहे.राज्यात या योजनेंतर्गत चार प्रकल्प सुरू झाले असून, त्याचा फायदा शेतकºयांना मिळत आहे. याशिवाय रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून शासकीय कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणारी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्मिती करणे सुरू झाले आहे.याशिवाय एक हजार मेगावॉटचे ऊर्जा संवर्धन धोरण, ग्रामविद्युत व्यवस्थापक, दीनदयाल योजना, आयपीडीएस-२, उद्योगांना वीजदरात सवलत, दलित वस्त्यांना १०० टक्के विद्युतीकरण, आॅनलाइन वीजबिल प्रक्रिया, इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेइकल, एमओडी असे अनेक ग्राहकोपयोगी निर्णय ऊर्जा विभागाने घेतले आहेत.पाच लाख कृषिपंपांना कनेक्शनएक किंवा दोन शेतकºयांसाठी एक ट्रान्सफॉर्मर, याप्रमाणे वीजपुरवठा केला जाईल. त्यामुळे वीजचोरीवर आळा बसेल. सौरऊर्जेमुळे चार वर्षांत महानिर्मितीची सुमारे ३,३६० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमतावाढ झाली आहे.ऊर्जा विभागाने सुमारे एक हजार कोटींची बचत चार वर्षांत केली आहे.आतापर्यंत पाच लाख कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे कनेक्शन देण्यात आले आहे.उर्वरित शेतकºयांच्या कृषिपंपांना एचव्हीडीएस योजनेंतर्गत कनेक्शन दिले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी