शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

राज्यातील ४४ टोलनाके बंद

By admin | Published: June 09, 2014 8:41 PM

राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन टीम मुंबई, दि. ९ - राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लुडी) ३४ टोलनाक्यांचा समावेश असून इतर १० टोलनाके एमएसआरडीसीचे आहेत. या व्यतिरिक्त ८२ टोलनाके सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागातील व कमी अंतरावर असणारेटोलनाके बंदकरण्यात आले आहेत. ज्या टोलनाक्यांचा कालावधी कमी आहे अशा टोलनाके तात्काळ बंद करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, लहान वाहनं टोलमुक्त करण्याच्या विचारात सरकार आहे. टोल रद्द झाल्याने एसटीच्या तिकिट दरवाढीलाही चाप बसण्याची शक्यता आहे. तर राज्यभरात टोल विरोधी आंदोलनासाठी गाजलेल्या कोल्हापूरसाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नेमली आहे. या तज्ञांच्या अहवालानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपण सहा महिन्यांपूर्वीच अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवला असून अर्थखात्याच्या दिरंगाईमुळे हा निर्णय रखडला असल्याचे त्यांनी म्हटले.