शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

राज्यात पावसाचे २ बळी, कोल्हापूरला महापुराचा धोका टळला; मुसळधारेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:26 IST

सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

मुंबई/नागपूर/कोल्हापूर: गेले तीन दिवस मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्टÑासह विदर्भात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला असला तरी नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरला पुराचा संभाव्य धोका टळला आहे. मात्र दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हावामान खात्याने दिला आहे. विदर्भात एकजण ठार झाला असून पुरामध्ये ४९ जणावरे ठार झाली तर मराठवाड्यात वीज पडून एक मुलगी ठार झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्या धोकापातळीकडे वाटचाल करीत असतानाच रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. दुपारनंतर सातपैकी तीन दरवाजे बंद होऊन पंचगंगा ३९ फूट या इशारा पातळीवर येऊन स्थिर झाल्याने महापुराचा धोकाही टळला. कागल-मुरगूड मार्गासह कसबा बीड, महे पुलावर पाणी आल्याने करवीर तालुक्यातील ४० गावांचाही संपर्क तुटला. अन्य २२ मार्गही आधीपासूनच बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी पुन्हा वाढ सुरू झाली आहे.

विदर्भात ४९ जनावरे दगावलीभामरागड शहरासमोरील पुराचा वेढा सलग तिसºयाही दिवशी कायम आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे रविवारी पहाटे जनावरांना विजेचा धक्का लागल्याने ४९ जनावरे ठार झाली. शेजारच्या घरावर भिंत कोसळल्याने एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे रविवारी पहाटेघडली.

वीज पडून मुलीचा मृत्यूशेतात मूग तोडणी करीत असताना अंगावर वीज पडल्याने परभणी जिल्ह्यातील धानोरा (देगाव) येथील माधुरी पांडूरंग रणबावळे (१२) ही मुलगी मरण पावली.मुसळधारेचा इशारा९ व १० सप्टेंबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला आहे़

टॅग्स :Rainपाऊस