शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कसाऱ्यात ३० तास "ब्लॅकआऊट", खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 16:46 IST

दुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी. शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा.

ठळक मुद्देदुरूस्तीसाठी लागला ३० तासांचा कालावधी.शुक्रवारी सकाळी दुरुस्तीसाठी खंडित करण्यात आला होता वीजपुरवठा 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा तब्बल ३० तासांनंतर आल्याने वीजग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन कंपनी ने बी.पी.सी.एल. पॉवर हाऊसशी निगडित असलेल्या कसारा ,वाशाळा सह काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेसाठी खडीत केलेला विज पुरवठा पूर्ववर्त् करण्यासाठी म. रा.वी.म व बि. पि. सी .एल कंम्पनीला अपयश आल्याने कसारा वासियांना तब्बल ३० तासांच्या ब्लॅकआऊटला समोरे जावे लागले.

सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामाला वॉशाळा सब सेंटरला सुरुवात झाल्यानंतर महत्त्वाच्या हाय टेंशनच्या वायरी बदलण्याचे काम देखील हाती घेण्यात आले होते. परिणामी दुरुस्ती कामावेळी काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना रात्री उशिरा पर्यंत दुरुस्ती कामात अपयश आल्याने रात्री ११ वाजता पडघा ,भिवंडी येथील कर्मचाऱ्यांना सब सेंटरला पाचरण करण्यात आले. परंतु रात्रीचा अंधार व पाऊस या मुळे म. रा.वी.म आणि बी.पी.सी.एल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती मोहिमेत अडथळे निर्माण होत होते.

तज्ज्ञ अभियंते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या कमावेळी रात्री एकच्या दरम्यान अचानक घाटघर वीज प्रकल्पातून येणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीत  तांत्रिक बिघाड झाल्याने कर्मचाऱ्यांचे काम वाढले. रात्रभर काम करून देखील दुरुस्ती पूर्ववत न झाल्याने शनिवारी सकाळी घाटघर येथून येणारी उच्चदाब वीज वाहिनी बदलण्यात आली आणि शनिवारी दुपारी ३ वाजता कसाऱ्यासह अन्य भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तब्ब्ल ३० तासांनी वीज आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

२४ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुकदरम्यान शुक्रवार सकाळी १० वाजेपासून दुरुस्ती कामासाठी झटत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र २४ तास मेहनत घेत तब्बल ३० तासांनी वीजपुरवठा सुरळीत केला. या विशेष कामगिरीचे  वीजग्राहकांकडून कौतुक केले जात आहे.

व्यापाऱ्यांचे हजारोचे नुकसानदरम्यान ३० तासाच्या ब्लॅकआउटमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः दुध, वैद्यकीय व्यवसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र