शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘फुले योजने’साठी २,२०० कोटींचा प्रस्ताव; पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:44 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी २७ जुलैला निर्णय जाहीर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आल्याची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली. मात्र, सात महिने उलटून गेल्यावरही योजना लागू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या अधिकच्या खर्चासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २२२७ कोटींचा प्रस्ताव दिला असल्याचे सूत्रांनी सांगतिले.

सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी २७ जुलैला निर्णय जाहीर केला. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ही योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. 

    या योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्यात आले आहे. राज्यातील १९०० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६वरून १,३५६ इतकी केली.    सध्याच्या योजनेसाठी इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबासाठी ८५५ रुपये इतका प्रीमियम सरकारतर्फे दिला जातो. त्यासाठी शासन वर्षाला १,७७० कोटी रुपये देते. सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड लाखाचे कवच असलेली योजना आता पाच लाखांची करून राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विमा कंपनीला द्यावा लागणारा प्रीमियम बदलणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य