शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:11 IST

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत.

चंद्रकांत दडसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे, करीअरमध्ये भरारी  घेतली पाहिजे अशा गावगप्पा सारेच रंगवतात... पण ते प्रत्यक्षात येत नाही, याचे वास्तव आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील २२.१ टक्के मुलींचे लग्न २० वर्षांपूर्वीच आटोपले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही १.१ टक्के मुलींचे बालविवाह होत असून, त्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत. शहरी भागात हेच प्रमाण १५.६ टक्के आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या २०२३ च्या नमुना नोंदणी प्रणाली  अहवालातून ही माहिती समोर आली  आहे. शहरी भागातील मुली ग्रामीण भागातील मुलींच्या तुलनेत उशिरा विवाह करतात. बहुतेक राज्यांमध्ये असेच दिसते. राष्ट्रीय स्तरावर मुलींचे विवाहाचे सरासरी वय २२.९ वर्षे आहे.  

राज्यटक्केवारी
प. बंगाल  ५१.२
झारखंड ४६.१
बिहार  ३८.३
आसाम ३६.०
ओडिशा२९.८
छत्तीसगड२९.२
मध्य प्रदेश२८.०
राजस्थान२४.१
महाराष्ट्र  २२.१
उत्तर प्रदेश१९.०

पश्चिम बंगाल (६.३%) आणि झारखंडमध्ये (४.६%) मुलींचे विवाह अजूनही कमी वयात होतात तर जम्मू-काश्मीर आणि हरयाणामध्ये विवाह उशिरा होतात. २१ वर्षे व त्याहून अधिक वयात विवाह करण्याचे प्रमाण सर्वाधिक जम्मू-काश्मीरमध्ये (९०.३%) तर हरयाणामध्ये ८६.१% इतके आहे. 

महाराष्ट्रात तरुणींचे १८ वर्षांपूर्वी  विवाह लावून देण्याचे प्रमाण १ टक्के आहे. १८-२० वर्षे वयोगटात २०.७% विवाह होत असून, २१ वर्षे व त्याहून अधिक वयात ७८.३% विवाह होत आहेत.

विभाग     १८ वर्षांपूर्वी (%)१८-२० वर्षे (%)२१ वर्षे व त्याहून अधिक (%)
भारत (एकूण)२.१ २५.०७२.९
ग्रामीण भाग२.५२८.१६९.४
शहरी भाग  १.२ १७.०८१.८
टॅग्स :marriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र