शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 12:44 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी देशातील प्रामाणिक मुस्लीम आमचे असल्याचे म्हटले आहे. मात्र  प्रामाणिक मुस्लीम शोधणार कसं यावर ते काहीही बोलले नाही.

मुंबई - मराठीचा मुद्दा घेऊन राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेच्या अधिवेशनापूर्वीच राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने जाणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.  त्यानुसारच राज यांचे भाषण झाले असून 40 पैकी 20 मिनिटे राज ठाकरे हिंदू-मुस्लीम यावरच बोलले. 

प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा शिवसेना पक्ष राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेला आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक नाराज झाल्याचे बोलले जात होते. हा स्पेस भरून काढण्यासाठी राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने जाणार ही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अगदी त्याच दिशेने राज ठाकरे निघाले आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी देशातील प्रामाणिक मुस्लीम आमचे असल्याचे म्हटले आहे. मात्र  प्रामाणिक मुस्लीम शोधणार कसं यावर ते काहीही बोलले नाही. उलट बाळासाहेबांप्रमाणे एपीजे अब्दुल कलाम आणि माजी क्रिकेटपटू जहीर खान यांचे उदाहरण द्यायला राज विसरले नाहीत. यावेळी त्यांनी एनआरसीवरून मुस्लीमांना लक्ष्य केले. 

एनआरसी आणि  नागरिकता संशोधन कायदा याविरुद्ध देशात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. या मुद्दावर राज ठाकरे यांनी मुस्लिमांनाच लक्ष्य केले आहे. कलम 370 आणि राममंदिर यावरून मुस्लीमांमध्ये राग आहे. हा राग आंदोलनाच्या माध्यमातून एकत्रित बाहेर येत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. यावेळी राज यांनी घुसखोरीच्या मुद्दावर अनेक प्रश्न उपस्थित केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाHinduismहिंदुइझम