शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारनियमनमुक्तीसाठी करणार वीस लाख मेट्रिक टन कोळसा आयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 05:54 IST

विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करून राज्य पूर्णत: भारनियमनमुक्त करण्यासाठी २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंह यांनी दिली.

मुंबई : विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करून राज्य पूर्णत: भारनियमनमुक्त करण्यासाठी २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंह यांनी दिली. २०२३-२४ पर्यंत वीजनिर्मिती, वीज वितरणसह उर्वरित घटकांसाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही सिंह यांनी सांगितले.एप्रिल आणि मे महिन्यात विजेच्या मागणीत वाढ होत असून, अशा वेळी आवश्यक विजेचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सांगत सिंह म्हणाले, निविदेसाठी कमी दराची बोली लावलेल्या निविदाधारकांकडून इंडोनियाशियामधून कोळसा आयात केला जाईल. निविदाधारकांमध्ये मुंबई आणि चेन्नईमधील निविदाधारकांचा समावेश आहे. यासंदर्भातील कंत्राट एका वर्षाचे असेल.आयात करण्यात आलेला कोळसा कोराडी, भुसावळ आणि चंद्रपूर येथील वीजनिर्मिती केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरला जाईल. मधल्या काळात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने अडचणी आल्या होत्या. मात्र आता पुरेसा कोळसा उपलब्ध आहे. खासगी क्षेत्रातील वीज कंपन्यांचीही या क्षेत्रात गुंतवणूक अपेक्षित असून, सौरऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरीसाठी शासन कार्यरत आहे. याव्यतिरिक्त दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेंतर्गत कृषीपंपधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हरित ऊर्जेसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगत ते म्हणाले, थकबाकी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. महावितरणच्या २.४ कोटी ग्राहकांपैकी २ कोटी ग्राहकांनी थकबाकी चुकवली आहे. कृषीपंपाची े२५ हजार कोटींची थकबाकी शिल्लक आहे.

टॅग्स :electricityवीज