शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पश्चिम विदर्भातील ५०१ प्रकल्पांत १८.५५ टक्के पाणीसाठा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 20:07 IST

पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

-संदीप मानकर अमरावती - पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून, एप्रिल ते जून असे तीन महिने प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याकरिता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला योग्य नियोजन करावे लागणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने तेथे आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २०.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत २४.२४ टक्के आणि ४६९ लघुप्रकल्पांत १२.५८ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे. ५०१ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ६११.१२ दलघमी शिल्लक आहे. विभागातील अमरावती जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत २२.४० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सरासरी २५.५२ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत १७.४९ टक्के, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत ११.२ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सर्वात कमी ५.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

आठ मोठ्या प्रकल्पांची पाणीसाठा स्थितीअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा प्रकल्पांत २०.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३३.३२ टक्के, अरुणावती प्रकल्पात १९.९३ टक्के, बेंबळा प्रकल्पात २३.८५ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २०.४७ टक्के, वान प्रकल्पात सर्वाधिक ४०.७७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ९.९७ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ०.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची झळ आतापासून जाणवू लागली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई