शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

लॉकडाऊनमध्ये १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 02:18 IST

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती.

नागपूर : शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला. विविध तणावांमुळे लॉकडाऊनच्या दोन महिन्यातच अमरावती विभागातील १५१ शेतकºयांनी आत्महत्या केली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यातच अमरावती विभागात १५१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यातील १९ प्रकरणे नियमानुसार मदतीसाठी पात्र ठरली तर ३६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ११ प्रकरणांतच आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली. दरम्यान, जानेवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागातील ३८७ शेतकºयांनी आत्महत्या केली.यवतमाळमध्ये सर्वाधिक संख्यालॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त ५४ शेतकरी आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. तर अमरावतीमध्ये ही संख्या ४० इतकी होती. अकोल्यामध्ये सर्वात कमी १३ आत्महत्या नोंदविण्यात आल्या.४१ महिन्यांत साडेतीनहजारांहून अधिक आत्महत्यादरम्यान, २०१७ ते मे २०२० या कालावधीत विभागात एकूण ३ हजार ५५८ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील १ हजार ७५० म्हणजेच ४९.१८ टक्के प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. तर प्रत्यक्षात त्यातील १ हजार ६५७ शेतकºयांच्या कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्यात आली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या