शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

राज्यात १५ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; नाॅनकोविड सेवांचा ताण वाढल्याने रक्त तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:50 IST

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे.

मुंबई :

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, यामुळे राज्यात रक्तसाठ्याची मागणी दिवसागणिक वाढत असून, सध्या केवळ १५ दिवसाचा रक्तसाठा शिल्लक आहे.

राज्यात ४९,४९५ तर मुंबईत ७,०१२ रक्त पिशव्या (युनिट) उपलब्ध असल्याने, हा रक्तसाठा पुढील १२ ते १५ पुरेल इतका असल्याने सामान्य नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आल्यानंतर मुंबईसह राज्य निर्बंधमुक्त झाले आहे. 

कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आल्यानंतर आता नॉनकोविड रुग्णांवर वेळीच उपचार करीत लहान-मोठ्या शस्त्रक्रिया रोज होत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्ताची मागणी वाढली असून, लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण रक्तदान केल्याने कुणाचे तरी आयुष्य वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, दहिहंडी उत्सव मंडळ, सोसायटी, विद्यार्थी व कर्मचारी यांनी पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी