शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

राज्यात १५ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; नाॅनकोविड सेवांचा ताण वाढल्याने रक्त तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:50 IST

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे.

मुंबई :

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, यामुळे राज्यात रक्तसाठ्याची मागणी दिवसागणिक वाढत असून, सध्या केवळ १५ दिवसाचा रक्तसाठा शिल्लक आहे.

राज्यात ४९,४९५ तर मुंबईत ७,०१२ रक्त पिशव्या (युनिट) उपलब्ध असल्याने, हा रक्तसाठा पुढील १२ ते १५ पुरेल इतका असल्याने सामान्य नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आल्यानंतर मुंबईसह राज्य निर्बंधमुक्त झाले आहे. 

कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आल्यानंतर आता नॉनकोविड रुग्णांवर वेळीच उपचार करीत लहान-मोठ्या शस्त्रक्रिया रोज होत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्ताची मागणी वाढली असून, लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण रक्तदान केल्याने कुणाचे तरी आयुष्य वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, दहिहंडी उत्सव मंडळ, सोसायटी, विद्यार्थी व कर्मचारी यांनी पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी