शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ग्रामपंचायत स्तरावर मिळणार १३ दाखले!

By admin | Updated: September 19, 2015 22:35 IST

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर

- संतोष येलकर,  अकोलामहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आॅनलाइन विविध १३ प्रकारचे दाखले वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पंचायतराज संस्थांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांपैकी नागरिकांना सातत्याने आवश्यक असणाऱ्या १३ सेवांचा समावेश महाराष्ट्र नागरी लोकसेवा हक्क अध्यादेशामध्ये करण्यात आला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी २ आॅक्टोबरपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या संग्राम कक्षामार्फत संबंधित ग्रामसेवकांकडून विविध १३ प्रकारचे दाखल्यांचे वितरण ग्रामस्थांना करण्यात येणार आहे.हे मिळणार दाखले...जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, रहिवासी दाखला, दरिद्र्यरेषेखालील दाखला, हयात असल्याचा दाखला, ग्रामपंचायत देणी बाकी असल्याचा दाखला, शौचालय असल्याचा दाखला, नमुना-८, निराधार असल्याचा दाखला, विधवा, परित्यक्ता व विभक्त कुटुंब दाखला आदी.