शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

राज्यातील १० ‘स्मार्ट सिटी’ अजूनही केवळ कागदावरच; 'लोकमत'चा ग्राउंड रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 06:02 IST

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत महाराष्ट्रातील दहा महानगरांचा समावेश झाला खरा, परंतु गेल्या दोन वर्षांत नागपूर, ठाणे वगळता इतर ठिकाणी ही योजना कागदावरच रेंगाळल्याचे चित्र आहे.

मुंबई : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत महाराष्ट्रातील दहा महानगरांचा समावेश झाला खरा, परंतु गेल्या दोन वर्षांत नागपूर, ठाणे वगळता इतर ठिकाणी ही योजना कागदावरच रेंगाळल्याचे चित्र आहे. सर्वेक्षण करणे, आराखडा तयार करणे आणि सल्लागार कंपनी नेमून स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनी (एसपीव्ही) स्थापन करणे, या प्राथमिक बाबीतच ही योजना रखडली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार पातळीवर नोडल एजन्सी नसल्याने पालिका प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने देशभरातील शंभर शहरे पाच वर्षांत स्मार्ट करण्याची योजना २०१६ मध्ये जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असून, पाच वर्षांत या शहरांचा चेहरामोहरा बदलून जाईल, असे तत्कालीन नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केले होते. केंद्र सरकारने या योजनेसाठी ४८ हजार कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार, दरवर्षी प्रत्येकी शंभर कोटींचा निधी या शहरांना मिळणार आहे. राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नवी मुंबई, मुंबई या अकरा शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाली होती. त्यापैकी ८ शहरांचे काम किमान कागदोपत्री सुरू झाले आहे.या शहरांची झाली होती निवडठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, मुंबई नवी मुंबई, अमरावती

औरंगाबादचा २३० कोटींचा निधी बँकेत! महापालिकेकडून केवळ व्याज घेण्याचे काम सुरू

नागपूर ठरले नंबर वन! प्रत्यक्ष कामाला सुरुवात; सीसीटीव्हीमुळे वाहतुकीला मदत

कल्याण-डोंबिवलीत अजून श्रीगणेशा नाही! पहिल्या फेरीत शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड

चौथ्यांदा अमरावती नापास! मूलभूत समस्या कायम

मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक स्मार्ट कधी होणार? जुनेच प्रकल्प; नव्यांचे नाव नाही!

पुणेकर म्हणतात, कामात नाविन्य ते काय?; केवळ गाजावाजा जास्त!

ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

सोलापूरमध्ये कंपनीने कमावला ठेवीतून नफा! ३१२ कोटींचा निधी मिळाला; एक हजार कोटींचा आराखडा

 

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीMaharashtraमहाराष्ट्र