शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

नाशिकला येणारी बस बिजासन घाटात उलटली; ब्रेक फेल ट्रक आदळल्याने दोघांचा मृत्यू, ३० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 2:29 PM

धुळ्यानजीकच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर हा अपघात झाला आहे.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या इंदौरहून नाशिकला येणाऱ्या मध्य प्रदेश परिवाहनच्या बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस बिजासन घाटात आली असता मागून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित होऊन तो समोरील बसवर आदळला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ३० प्रवासी जखमी झाले आहेत. 

धुळ्यानजीकच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर हा अपघात झाला आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ब्रेकफेल ट्रकने बसला मागून धडक दिल्याने बस मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर पलटली होती. ही बस शेंधवाहून शिरपूरच्या दिशेने निघाली होती. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बिजासन पोलीस दाखल झाले. बस रस्त्यावरच पलटी झाल्याने वाहतूक खोळंबली होती. नागरिकांच्या मदकार्य करण्यात आले. यावेळी जखमींना शेंधवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. 

टॅग्स :Accidentअपघात