बऱ्याचदा आपण कित्येक जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी जसे रस्त्यावर, उपहारगृहात आदी ठिकाणी मिठी मारताना, हातात-हात घालताना किंवा चुंबन घेताना नक्की पाहिले असेलच. ...
एक महिन्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेने ५०० आणि १००० रुपयाची जुनी नोट बंद केली आहे. या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता जनतेला कॅशलेस इकॉनॉमीकडे वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वांना नेट बँकिंग, मोबाइल बॅँकिंग, स्वाईप मशिन तसेच चेकद्वारे आ ...
सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे यात आपण महत्त्वाचा डाटा ठेवतो. पण बºयाचदा नजरचुकीने हा डाटा डिलीट होतो. तेव्हा तो डाटा परत मिळविणे खूप कठीण होते. परंतु घाबरू नका ...
आपले आरोग्यपूर्ण जीवन मुख्यत: तीन गोष्टींवर अवलंबून असते. निद्रा, ब्रम्हचर्य आणि आहार. सध्या आधुनिकतेच्या जगात या तिन्ही बाबींमध्ये अनियमितता आढळून येत असून, यांच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. ...
आज प्रत्येकाला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. बाह्य वातावरण व त्यातील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहीशी होते ...
सध्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. लांब प्रवास करायचा असेल किंवा जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकची बॉटल आपल्या बॅगेत नेहमी पाहावयास मिळते. ...
आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने विकत घेऊन मेकअपही करतात. मात्र बऱ्याचदा या प्रसाधनांचा नेमका वापर कसा करायचा याची माहिती सर्वच महिलांना नसल्याने ही प्रसाधने वाया जातात किंवा केलेला मेकअप फारसा चांगला वाटत ...
सध्याच्या धकाकीच्या जीवनात वाढलेल्या ताण-तणावामुळे आज प्रत्येकाला काहीना काही आजार जडलेला आहे. त्यातच वजन वाढणे, उच्च रक्तदाब तसेच पुरुषत्व कमी होणे आदी समस्या निर्माण होत असल्याचे हे आपणास माहित आहे, मात्र तणावाचा वाईट परिणाम तुमच्या करिअरवरही दिसून ...