मकरसंक्रांत हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदोत्सव असतो. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पतंग उडविणे होय. पतंग उडविताना काळजी न घेतली गेल्यामुळे पक्षी तसेच लहान बालके आणि मोठ्या व्यक्तींनादेखील दुखापत झाल्याच्या घटना घडतात. ...
अधिकचा ताणतणाव, बदलती जीवनशैली, व्यसनाधिनता आदी अनेक कारणाने गेल्या बहुतांश लोकांना निद्रानाश समस्येने ग्रासले आहे. अनेक उपाययोजना करुनही ही समस्या जाता जात नाही. ...
दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ फक्त जेवणाचीच चव वाढवत नसून, आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. रोज थोडी दालचिनी खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांचे निवारण होत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ...
आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दाट व मजबूत केसांमुळे सौंदर्याबरोबरच आपले व्यक्तिमत्त्वदेखील रुबाबदार दिसते. तशी केसांची काळजी ही ऋतुमानानुसारच घ्यायला हवी. ...
बहुतेक शारीरिक व्याधी ह्या पोटाच्या तक्रारींपासून सुरू होतात. जेवणाच्या अनियमित सवयी शिवाय बाहेरचे खाणे तसेच व्यवस्थित चर्वण न करता खाणे आदी कारणांनी पोटाच्या समस्या उद्भवतात. ...
कोणत्याही कार्यालयीन किंवा बिझनेस मीटिंगचे काही नियम असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मीटिंग मॅनर्स पाळायलाच हवेत. कारण आपण मीटिंगमध्ये स्वत:ला कसे प्रेझेंट करता यावरुन आपल्याविषयी धारणा तयार होते. ...
बऱ्याचदा आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना पासवर्ड किंवा पिन इतरांना सहजपणे सांगतो. मात्र हे अत्यंत धोक्याचे असून, आपली मोठी फसवणूक होऊ शकते. सध्या कॅशलेसचे वारे वाहू लागले असून, पासवर्ड किंवा पिन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. ...