या माहितीअभावी आपण आपल्या हक्काच्या विम्याचे पैसे बॅँकेकडे मागत नाहीत. विशेष म्हणजे बॅँकादेखील ही माहिती ग्राहकांपासून लपवून ठेवतात. जाणून घ्या कसे मिळवाल हक्काचे पैसे..! ...
सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नये याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया अशाच काही गोष्टींविषयी ज्या सोशल मीडियावरून त्वरित हटविल्या पाहिजे. ...
मोबाइल धारकांना नेहमी सतावणारी समस्या म्हणजे बॅटरी संपणे होय. प्रत्येकाला वाटते की, आपल्या फोनची बॅटरी लवकर संपू नये. मात्र वाढता वापर पाहता, बॅटरी लवकर संपते आणि पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. ...
आपल्या शरीराचा कान हा नाजूक अवयव असून त्याची काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे. कानात मळ जमल्यास तो साफ केला नाही तर खाज येणे, जळजळ होणे आदी समस्या निर्माण होतात ...