आपल्यापैकी प्रत्येकजण ट्रिप प्लॅन करताना अनेकदा विदेशी ठिकाणांना पसंती देतात. परंतु भारतामध्येच फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. ऐतिहासिक ठिकाणं, धार्मिक स्थळं, डोंगर-दऱ्या, सरोवर, वाळवंट यांसारखी अनेक ठिकाणं आहेत. ...
राजस्थानमधील राजसमन्द जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ला हा भारतातील सर्वश्रेष्ठ किल्ल्यांपैकी एक आहे. १५व्या शतकात राणा कुंभा यांनी हा किल्ला बांधला होता. ...
व्हिटॅमिन-ई हे आपल्या आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे केसगळती आणि त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन-ई चा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ...