सध्या सगळीकडे धुमधडाक्यात लग्नसराई सुरू आहे. आठवड्यातल्या एखाद्या दिवशी तरी नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी जावचं लागतं. मग लग्नामध्ये जाणं, तिथलं जेवणं जेवणं आलचं ...
सध्या वातावरणातील गारवा वाढला असून खरचं थंडीला सुरुवात झाली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. वातावरणातील थंडावा आणि शुष्क हवा यांमुळे इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. ...
वातावरणातील धूळ, प्रदूषण किंवा शरीराच्या इतर कारणांमुळे त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. कालांतराने हे पिंपल्स निघून जातात पण जाताना ते अॅक्ने मागे सोडून जातात. ...
सत्यनारायणाच्या पुजेसाठी आवर्जुन करण्यात येणाऱ्या रव्याच्या प्रसादाची चवच भारी असते. घरी एखादा समारंभ असो किंवा एखादा सण. रव्याचा शिरा सर्रास करण्यात येतो. मऊ लुसलुशीत शिरा खाण्यासाठी चवदार आणि पौष्टीक असतो. ...
सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. सणांचा सीझन संपला असला तरिही लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल आणि एथनिक लूक करण्याची अजूनही संधी आहे. ...
त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण एखादी छोटीशी चुकही त्वचेच्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते. आहारात समतोल नसणं, धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि धूळ-मातीमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. ...
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होणे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक बाब असते. रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. ...