सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पालक मिळत असून पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. ...
सध्या थंडीने चांगलाच जोर धरला असून वातावरणामध्ये गारवा वाढला आहे. त्यामुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. अनेकदा वातावरणातील गारव्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा जाणवतो. ...
आवळ्याच्या मुरब्ब्याने हाडे मजबूत होणे, रक्त शुद्ध होणे आणि स्मरणशक्ती वाढणे असे फायदे होतात. यासोबतच आणखीही काही फायदे आवळ्याच्या मुरब्ब्याचे होतात, ते जाणून घेऊन... ...
भारतातील पटनामध्ये सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं असून येथील संजय गांधी जैविक उद्यान (प्राणीसंग्रहालय) बर्ड फ्लूमुळे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. ...