शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही विश्व लेखिका संस्थेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

या चळवळीत उदगीर येथील साहित्यिक महिलांचे मोठे योगदान आहे. देशभरातील आम्ही विश्व लेखिका संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा, विभाग ...

या चळवळीत उदगीर येथील साहित्यिक महिलांचे मोठे योगदान आहे. देशभरातील आम्ही विश्व लेखिका संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील सदस्यांची मोट बांधून गुढीपाडव्यापासून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात विश्व पातळीवर

उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प केला. यासाठी ठाणे येथील प्रा. पद्मा हुशिंग यांची अध्यक्षा म्हणून, तर नागपूर येथील प्रा. विजया मारोतकर यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून साहित्यिक डॉ. विजयाताई वाड, माधवी घारपुरे, वासंती वर्तक, प्रा. मेधा सोमण, शरयू शहा, भारती मेहता, नयना सहस्त्रबुद्धे, तर सचिव वृषाली राजे, ठाणे, सहसचिव मानसी जोशी, ठाणे, खजिनदार संगीता चव्हाण, खजिनदार अस्मिता चौधरी ठाणे, सदस्य मंजिरी कुलकर्णी, ॲड. सिमंतिनी नूलकर, अश्विनी निवर्गी, माधुरी चौधरी, देविका देशमुख, सुनेत्रा जोशी, विजया पंडितराव, मंदाकिनी क्षीरसागर, बालिका बरगळ, शुभांगी दळवी, उर्मिला पांगम, अर्चना नळगीरकर, प्रा. अश्विनी देशमुख, सुनंदा सरदार, उदगीर, कविता पुदाले, मंगल नागरे, नीशा डांगे, नीताताई बोबडे, जयश्री कोटगीरवार, ज्योती पुजारी, डॉ. वसुधा पांडे, मीना खोंड, स्वाती सुरंगळीकर, डॉ. अंजली टाकळीकर, भारतीताई भोरे, कविताताई कठाणे, डॉ. सुनंदा जुलमे यांनी ऑनलाईन हजेेेरी लावली. उदगीरात या चळवळीच्या माध्यमातून कथा, कविता वाचन व सांस्कृतिक उपक्रम सातत्यपूर्ण राबविण्यात येत असल्याचे निवर्गी यांनी सांगितले. आभार अश्विनी निवर्गी यांनी मानले.