शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-वाळूज मार्गावर तीन मजली पूल; विविध महामार्ग मराठवड्याला जोडणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 13:34 IST

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे वार्षिक नियोजनही तातडीने होईल.

लातूर : सुरत, चेन्नई, हैदराबाद जाणारे वेगवेगळे महामार्ग मराठवाड्याला जोडण्याचा प्रयत्न असून, पुणे-शिरूरच्या धर्तीवर औरंगाबाद-वाळूज जाणारा मार्ग तीन मजली पुलाचा असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या १९ प्रकल्पांच्या लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याची भूमिका मांडली.

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे वार्षिक नियोजनही तातडीने होईल.

लातूरमध्ये दहापेक्षा अधिक साखर कारखाने आहेत. सोयाबीन उत्पादन आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनात हा जिल्हा अग्रेसर व्हावा. शेतकरी ऊर्जादाता व्हावा, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली. या रस्त्यांच्या जाळ्यामुळे मराठवाड्याचा विकास होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

‘खासगी तत्त्वावर सुरु करणार मेट्रो’लातूरला ब्राॅडगेज आहे. त्याचा उपयोग करून खासगी तत्त्वावर शेजारील जिल्हे, राज्यांना जोडणारी मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न करावा, असा विचारही गडकरी यांनी मांडला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबादWalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMarathwadaमराठवाडा