शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

लातुरात तीन दुकानांना आग; लाखाे रुपयांचे साहित्य खाक

By राजकुमार जोंधळे | Updated: September 20, 2022 23:42 IST

रात्रीची ९ वाजताची घटना : अग्निशमन दलाने आग आणली आटाेक्यात

लातूर : शहरातील नवीन रेणापूर नका परिसरात असलेल्या तीन दुकानांना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. आग माेठी असल्याने ती आटाेक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

लातूर शहरातील अंबाजाेगाई राेडवर रेणापूर नाका परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीसमाेर महामार्गालगत चारचाकी वाहनाचे गॅरेज, बॅटरी दुकान आणि छाेटेशे हाॅटेल आहे. या तिनही दुकानांना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारा अचानक आग लागली. काही वेळातच आगीने राैद्र रुप धारण केले. घटनास्थळी जमलेल्या आणि शेजारच्या दुकानदारांनी आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही. या घटनेची माहिती एमआयडीसी परिसरात असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाला मिळाली. 

दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवळपास ४५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर ही आग आटाेक्यात आणण्यात त्यांना यश आले. मात्र, या तिन्ही दुकानातील सर्वच साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले हाेते. या घटनेत तिन्ही दुकानाचे लाखाे रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी माेठ्या प्रमाणावर जमल्याने काही वेळासाठी वाहतूक काेंडीही झाली हाेती.

टॅग्स :fireआग