शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

विषय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इथे नंगानाच चालू देणार नाही: चित्रा वाघ

By राजकुमार जोंधळे | Updated: January 10, 2023 19:43 IST

महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केंद्र आणि राज्य सरकारने विविध कायदे, याेजना अंमलात आणल्या आहेत.

लातूर : उर्फीसारखा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही. हा विषय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे. समाजस्वास्थ बिघडणार नाही, यासाठी प्रत्येकांनीच अशा प्रवृत्तीविराेधात लढा उभारला पाहिजे. संस्कृती अन् समाजस्वास्थ अधिक महत्वाचे आहे, अशी भूमिका भाजपा महिला माेर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माडंली. त्या लातुरात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

मंचावर खा. सुधारकर श्रृंगारे, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मग्गे, अरविंद पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. चित्रा वाघ म्हणाल्या, १२ वर्षाखालील मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. तर १६ वर्षांवरील मुलीवरील अत्याचारप्रकरणी २० वर्षांपेक्षा अधिक सक्तमजुरीची शिक्षा करण्याबाबत केंद्राने कायदा केला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केंद्र आणि राज्य सरकारने विविध कायदे, याेजना अंमलात आणल्या आहेत. त्या याेजना आता तळागाळापर्यंत पाेहचविण्यासाठी महिला माेर्चाच्या पदाधिकारी, कार्यकरतीं अधिक जाेमाने काम करणार आहेत.

लव्ह जिहादचा कायदा करा...उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा कायदा करण्याची गरज आहे. हा कायदा झाला पाहिजे, यासाठी आपण पुरवठा करणार आहे. मुली, महिलांवरील अत्याचार राेखण्यासाठी शक्ती कायदा महत्वाचा असून, ताे अंमलात आला पाहिजे.

पालकांचा संवाद हरवला...काेराेना काळात लहान शाळकरी मुला-मुलींच्या हाती स्मार्ट फाेन आले आहेत. परिणामी, साेशल मिडियाचा वापरही माेठ्या प्रमाणावर वाढला असून, त्याचे दुष्परिणामही वाढले आहेत. सध्याला पालकांचा मुला-मुलींशी असलेला संवाद हरवला आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाlaturलातूर