शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पाचवी ते आठवीचे वर्ग होणार सुुरू, पालक, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

नववी ते बारावीची ४८ टक्के उपस्थिती... गेल्या दीड महिन्यांपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्या ४८ ...

नववी ते बारावीची ४८ टक्के उपस्थिती...

गेल्या दीड महिन्यांपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्या ४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. शिक्षण विभागाच्या वतीने शाळास्तरावर तपासणी करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची शाळेच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर माध्यमिक शाळांतील उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे.

पालकांच्या प्रतिक्रिया...

शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्यास नियमित वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. - रामरेड्डी बंदे, पालक

शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सुलभ जाईल. त्यामुुळे पाल्यास शाळेत पाठविणार आहे. ऑनलाइनच्या तुलनेत प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यामुळे आनंद आहे. - अमोल पंडगे, पालक

कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. आता नियमांचे पालन करीत शाळा सुरू होत आहेत. मुलांना शाळेत जाण्याची उत्सुकता असून, मास्क, सॅनिटायझर सोबत देऊनच पाल्यास शाळेत पाठविणार आहे. उस्मान पठाण, पालक