शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

किल्लारी येथे फिर्यादी मुलगाच निघाला बापाचा मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:08 IST

मुलाने दिलेल्या माहितीवरून किल्लारी पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली़ होती

किल्लारी (जि़ लातूर)- औसा तालुक्यातील संक्राळ येथे नामदेव सहदेव माळी (६५) यांचा स्वत:च्या शेतात विहिरीत पडून मृत्यू  झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती़  याप्रकरणी मुलाने दिलेल्या माहितीवरून किल्लारी पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली़  पंचनामा व पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मात्र अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला़  पोलिसांनी  अधिक तपास केल्यावर फिर्यादी मुलगाच आरोपी निघाला असून त्यास सोमवारी अटक करण्यात आली आहे़ 

१५ सप्टेंबर रोजी सकाळी नामदेव सहदेव माळी (६५) यांच्या  ङोक्यात व ईतर ठिकाणी मारुन त्यांच्या शेतातील विहीरीत टाकण्यात आले होते़ याप्रकरणी मुलगा बालाजी नामदेव माळी याने किल्लारी पोलिस स्टेशनला वडिल नामदेव माळी यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहीती दिली़ त्यानुसार आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मृतदेहाचा शवविच्छेदनाचा अहवाल रविवारी आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला़ यात  फिर्यादी मुलानेच बापाच्या कपाळावर व इतर ठिकाणी मारून खून केल्याचे उघडकीस आले़  तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत विहिरीत टाकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले़

याप्रकरणी सपोनि़ संदीप कामत, पोउपनि़ गणेश कदम, पोहेकॉ़ गणेश यादव, पोकॉ़ साहेबराव सावंत यांनी खूनाचा उलगडा केला आहे़ याबाबत पोहकॉ़ गणेश यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालाजी नामदेव माळी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनlaturलातूरPoliceपोलिसArrestअटक