शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

रेल्वेसेवा सुरळीत; प्रवाशांचा मिळताेय प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे... लातूर - मुंबई कोल्हापूर - धनबाद हैदराबाद - हडपसर नांदेड - पनवेल कोल्हापूर - नागपूर प्रवासी ...

जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे...

लातूर - मुंबई

कोल्हापूर - धनबाद

हैदराबाद - हडपसर

नांदेड - पनवेल

कोल्हापूर - नागपूर

प्रवासी म्हणतात...

कामानिमित्त मुंबईला नियमित जाणे असते. कोरोनामुळे रेल्वेसेवा बंद होती. परिणामी, गैरसोयीचा सामना करावा लागला. सध्या रेल्वे सुरू झाल्याने वेळ आणि पैशांची बचत होत आहे. रेल्वे सेवा सुरू झाल्याने गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. लातूरहून मुंबईला जाणाऱ्यांची लातूर-मुंबई रेल्वेलाच सर्वाधिक पसंती आहे. या निर्णयामुळे मदत झाली आहे.

- ऋषिकेश महामुनी, प्रवासी

सध्या लातूरहून सहा रेल्वे सुरू झाल्या आहेत. पंढरपूर, निजामाबाद, परळी-मिरज या दोन पॅसेंजर बंद आहेत. कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वे बंद होती त्या काळात खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला होता. दरम्यान, आता रेल्वेसेवा सुरू झाल्याने गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.

- बालाजी जाधव, प्रवासी

प्रवाशांची सोय...

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे बंद असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. दरम्यान, रेल्वेसेवा सुरू झाल्याने प्रवाशांची साेय झाली आहे.

आरक्षणही सुरू...

लातूरहून इतर शहराला जाण्यासाठी प्रवासी रेल्वेचा आधार घेतात. सध्या कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याने बाहेरगावी जाण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने आरक्षणही सुरू करण्यात आले आहे.

लातूर रेल्वेस्थानक प्रशासनाच्या वतीने स्थानकावर मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या जातात. दरम्यान, सर्वच मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लातूर रेल्वेस्थानकाचे प्रबंधक बी.के. तिवारी यांनी सांगितले.