त्याचबराेबर गावाला पाणी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नियोजन न झाल्याने ४० वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे प्रत्येक वर्षी ... ...
गेल्या काही दिवसांत शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतराच्या ... ...
या उपक्रमाद्वारे ऊर्जापर्वाच्या माहितीसह वेळेवर वीज बिले भरण्याबाबत जनजागृती केली जात आहे. महिला दिनानिमित लातुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून महाकृषी ऊर्जा ... ...
सध्याला भाजीमडईतील पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात असल्याने, कष्टकऱ्यांच्या ताटात भाज्या दिसून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये गॅस, पेट्रोल व ... ...