शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

फाजिल आत्मविश्वासाने माझा पराभव : शिवराज पाटील चाकूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:23 IST

सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. 

चाकूर ( लातूर ) : नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र २००४ ची लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा पराभव झाला असा उलगडा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आज येथे केला. 

रोटरी क्लबच्यावतीने चाकूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्वागत समारंभ कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयात घेण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा जेष्ठ कॉंग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दरम्यान अॅड्. युवराज पाटील यांनी चाकूरकर यांना सलग ३५ वर्ष राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपत कार्य केले तरी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला असा प्रश्न विचारला. 

यावर उत्तर देतांना तब्बल १४ वर्षांनी चाकूरकर यांनी पराभवाच्या कारणाचा उलगडा केला. ते म्हणाले, नगरपालिकेपासून विविध अकरा निवडणुका मी जिंकल्या. मात्र लोकसभा निवडणूक अगदी सोपी आहे असा फाजिल आत्मविश्वास कार्यकर्त्यानी दाखविला. यामुळे माझा त्या निवडणुकीत अगदी नवख्या उमेदवारांकडून पराभव झाला. राजकारणात आलेल्या नव्या नेतृत्वाने गाफील राहू नये असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

२००४ ला होते प्रधानमंत्री पदाचे दावेदार राजकीय कारकिर्दीत सातत्याने यश मिळत असतांना सन २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या नवख्या उमेदवार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकर यांचा पराभव केला होता. नगराध्यक्ष ते लोकसभा सभापती असा दांडगा अनुभव असलेले चाकूरकर या निवडणूकीत विजयी झाले असते तर ते पंतप्रधानपदाचे दावेदार ठरले असते असे अनेक राजकीय विश्लेषकांचे आजही मत आहे. 

चढा आलेख असणारी राजकीय कारकीर्द चाकूरसारख्या छोटय़ा गावात जन्मलेल्या शिवराज पाटलांनी आपले नाव देशपातळीवर केले. लातूरच्या नगराध्यक्षापासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने गाजली. दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करीत व लातूरच्या न्यायालयात वकिली व्यवसाय करून जीवन व्यतीत करण्याचा त्यांचा मानस होता. पण मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी लातूर नगरपालिकेची निवडणूक लढवली व जिंकली.  त्यानंतर विविध निवडणुका जिंकत राजकीय कारकिर्दीतील यशाने त्यांची संगत धरली. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती या चढत्या क्रमानंतर खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यानंतर लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.

टॅग्स :Shivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरlaturलातूरcongressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा