शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

पाणी बचतीसाठी सुक्ष्म नियोजन गरजेचे, पाणी परिषदेतील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 05:59 IST

लातूर शहर हे पहिले शहर असेल जे पाणीधोरण राबविणार आहे.

लातूर : पाणी सर्वांचीच समस्या आहे़ ती सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे़ दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे़ त्यासाठी नळाला मीटर बसविणे, सांडपाण्याचा पुनर्वापर यावर भर देणे आवश्यक आहे, असा सूर लातुरातील पाणीपरिषदेत निघाला़जिल्हा प्रशासन व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे आयोजित दोन दिवसीय पाणी परिषदेचे उद्घाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते झाले़ यावेळी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, मनपा आयुक्त एम़डी़सिंह, जि़प़चे सीईओ डॉ़ विपीन ईटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ पाणी बचतीसाठी केलेल्या नियोजनाचा फायदा आपल्या भावी पिढीला व्हावा़ लातूर शहरात काही रूग्णालय व शाळा, महाविद्यालयात सांडपाण्याचा पुनर्वापर सुरू आहे़ही अभिमानाची बाब आहे़ देशात एकाही शहरात पाणीधोरण नाही़ लातूर शहर हे पहिले शहर असेल जे पाणीधोरण राबविणार आहे़ यासाठी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, मनपा आयुक्त एम़डी़सिंह हे प्रयत्नशील असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यावेळी म्हणाले़

टॅग्स :Waterपाणी