शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पाणी बचतीसाठी सुक्ष्म नियोजन गरजेचे, पाणी परिषदेतील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 05:59 IST

लातूर शहर हे पहिले शहर असेल जे पाणीधोरण राबविणार आहे.

लातूर : पाणी सर्वांचीच समस्या आहे़ ती सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे़ दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे़ त्यासाठी नळाला मीटर बसविणे, सांडपाण्याचा पुनर्वापर यावर भर देणे आवश्यक आहे, असा सूर लातुरातील पाणीपरिषदेत निघाला़जिल्हा प्रशासन व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे आयोजित दोन दिवसीय पाणी परिषदेचे उद्घाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते झाले़ यावेळी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, मनपा आयुक्त एम़डी़सिंह, जि़प़चे सीईओ डॉ़ विपीन ईटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ पाणी बचतीसाठी केलेल्या नियोजनाचा फायदा आपल्या भावी पिढीला व्हावा़ लातूर शहरात काही रूग्णालय व शाळा, महाविद्यालयात सांडपाण्याचा पुनर्वापर सुरू आहे़ही अभिमानाची बाब आहे़ देशात एकाही शहरात पाणीधोरण नाही़ लातूर शहर हे पहिले शहर असेल जे पाणीधोरण राबविणार आहे़ यासाठी जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, मनपा आयुक्त एम़डी़सिंह हे प्रयत्नशील असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यावेळी म्हणाले़

टॅग्स :Waterपाणी