शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

पीक स्पर्धेत नणंदचे नामदेव म्हेत्रे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

कृषी दिनानिमित्त आणि कृषी संजीवनी मोहिमेच्या समारोप निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ...

कृषी दिनानिमित्त आणि कृषी संजीवनी मोहिमेच्या समारोप निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती राधा बिराजदार, उपसभापती अंजली बोंडगे, तालुका कृषी अधिकारी आर.एन. काळे, लातूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे पी.डी. मताई, पं.स. चे कृषी अधिकारी व्ही.जे. ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी आर.एम. राठोड, ए.पी. शेळके, एच.एम. पाटील आदी उपस्थित होते.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत १२० गावांत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड, ऊस लागवड तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल आदी संदर्भात माहिती देण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी सांगितले.

शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २०२० च्या रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत ६९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात प्रथम क्रमांक नणंद येथील नामदेव म्हेत्रे यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक दापका येथील सुरेखा राजपाल देशमुख यांनी मिळविला. त्यांनी हेक्टरी ३५.७८ क्विंटल उत्पादन घेतले. तृतीय पारितोषिक कलांडी येथील संभाजी सूर्यवंशी यांनी मिळविला. त्यांनी हेक्टरी ३५.२१ क्विंटल उत्पन्न मिळविले आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना निलंगा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी करत वसंतराव नाईक यांच्या विषयाची सविस्तर माहिती दिली. डॉ. मताई पी.डी. पिकावरील कीड रोग मार्गदर्शन केले. तर पं.स.सदस्य हिरीभाऊ काळे यांनी मनोगत व्यक्त केल,पं.स.अध्यक्ष राधा बिराजदार यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न कृषी सहायक सुनील घारूळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंचायत समिती कृषी अधिकारी गोपाळ ढाकणे यांनी केले.