शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

हातउसन्या पैशावरुन वाद, तरुणाला चाकूने भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:38 IST

पोलिसांनी सांगितले, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन विजय गायकवाड याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे

लातूर : हातउसने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून बोलावून घेत एका तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना शहरातील प्रकाश नगर भागात घडली. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन विजय गायकवाड याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 10 मार्च रोजी सायंकाळी 5.15 वाजता त्याला मनिष हजारे याने फोन करून जुन्या रेल्वेलाईनजवळ असलेल्या सार्थक पान स्टॉलवर बोलावले. उसने घेतलेले पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे तिथे गेल्यानंतर सचिनने पैसे मागितले असता त्याने माझ्याकडे पैसे नाहीत, असे म्हटले. मग, मला कशाला बोलावलास असे सचिनने विचारले असता, मनिष आणि अतिष पाटोळे यांनी त्याला शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर अतिषने त्याच्याजवळील चाकू सचिनच्या पोटात खुपसला. त्यावेळी तिथे आलेल्या बालाजी घोडके याने सचिनला मोटारसायकलवरून जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :MurderखूनlaturलातूरPoliceपोलिस