शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

साखर कारखानदारीत काेट्यवधींचे घाेटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : राज्यातील साखर कारखानदारीत काेट्यवधींचे घाेटाळे झाले असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर तालुक्यातील ‘ते’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : राज्यातील साखर कारखानदारीत काेट्यवधींचे घाेटाळे झाले असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर तालुक्यातील ‘ते’ कारखानेही चाैकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत, असा आराेप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी केला.

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशावर उभे असलेले सहकारी साखर कारखाने कवडीमाेल भावाने खरेदी केलेले आहेत. आता हे कारखाने ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे या कारखान्यांना चाप लागणार आहे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन सहकारी साखर कारखाने उभे केले व नंतर ते दिवाळखाेरीत काढले. त्यानंतर कवडीमाेल किमतीने विकत घेतले. सहकाराच्या नावावर स्वाहाकार करुन शेतकऱ्यांना लुबाडण्याचे पाप उघडे पडेल. लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात चुकीच्या पद्धतीने कारखाने खरेदी केले आहेत. त्यामध्ये काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उघडे पडतील. कारखान्याच्या माध्यमातून स्वत:ची समृद्धी आणि विकास केल्याचा आराेपही माजी मंत्री निलंगेकर यांनी केला आहे.