शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
5
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
6
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
7
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
8
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
9
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
10
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
11
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
12
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
13
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
14
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
15
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
16
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
17
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
18
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
19
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
20
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट

उद्योगाचे कंबरडे मोडले; बेरोजगारीने उच्चांक गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 04:43 IST

ज्योतिरादित्य शिंदे यांची सरकारवर टीका

लातूर : भाजप सरकार काळात उद्योग जगताचे कंबरडे मोडले़ गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीने उच्चांक गाठला़ दर दिवसाला आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात़ महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले, असे सांगत काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकास खुंटला आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ बार्शी रोडवरील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या पाच हजार मोठ्या आणि दहा हजार छोट्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ या सरकारला पाण्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही़ शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही़ परिणामी, शेतकºयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ हा अन्नदाता स्वत:चे पोट न भरता देशाचे पोट भरतो. परंतु, या सरकारने त्याला वाºयावर सोडले आहे़ आॅटोमोबाईलसह मोठेमोठे व्यवसाय बंद पडत आहेत.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, पंतप्रधान असोत की राज्याचे मुख्यमंत्री असोत ते समाज जीवनाच्या प्रश्नावर या निवडणुकीत बोलत नाहीत़ ३७० कलम आणि चांद्रायान याशिवाय त्यांच्याकडे मुद्दा नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेEconomyअर्थव्यवस्था