शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

उद्योगाचे कंबरडे मोडले; बेरोजगारीने उच्चांक गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 04:43 IST

ज्योतिरादित्य शिंदे यांची सरकारवर टीका

लातूर : भाजप सरकार काळात उद्योग जगताचे कंबरडे मोडले़ गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीने उच्चांक गाठला़ दर दिवसाला आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात़ महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले, असे सांगत काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकास खुंटला आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ बार्शी रोडवरील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या पाच हजार मोठ्या आणि दहा हजार छोट्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ या सरकारला पाण्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही़ शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही़ परिणामी, शेतकºयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ हा अन्नदाता स्वत:चे पोट न भरता देशाचे पोट भरतो. परंतु, या सरकारने त्याला वाºयावर सोडले आहे़ आॅटोमोबाईलसह मोठेमोठे व्यवसाय बंद पडत आहेत.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, पंतप्रधान असोत की राज्याचे मुख्यमंत्री असोत ते समाज जीवनाच्या प्रश्नावर या निवडणुकीत बोलत नाहीत़ ३७० कलम आणि चांद्रायान याशिवाय त्यांच्याकडे मुद्दा नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेEconomyअर्थव्यवस्था