शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कचरा पडल्याने वाढली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून ...

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे.

नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.

लातूर : शहरातील प्रभाग १३ मधील रहिम नगर भागात कचर्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे. या भागात घंडागाची घंटा महिन्यातून एकदा वाजत असल्याने नागरिक रिकाम्या जागेत कचरा आणून टाकत आहेत. परिणामी, शेजारच्या लोकांना याचा त्रास वाढला असून मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. नालीतून काढलेला कचरा रस्त्यावर ठेवला जातो. तो महिना महिना उचलला जात नाही. रिंगरोडलगत तुंबणारी नाली, अडकलेला कचराही काढला जात नसल्याने दुर्गंधी वाढत आहे. नळालाही पाणी येत नसल्याची ओरड आहे. मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी या भागात पाणी देण्याचा कितीही प्रयत्न करीत असले तरी पाईपलाइन जुनी आणि तोकडी असल्याने अनेकांच्या नळाला पाणी येत नाही. काही नागरिकांना पावसाळ्यातही विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागते. मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी ओरड असून यासंर्भात महापालिकेकडेही तक्रार करण्यात आली. अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले काम जिथे तातडीची गरज आहे, अशा ठिकाणी होणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आहे. महापालिका कचरा संकलनावर मासिक कोट्यवधी रूपये खर्च आहे. मात्र, कोणत्या भागात घंटागाडी येते, कचरा उचलते की नाही, यावर देखरेख करणारी यंत्रणाच आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटारीचे पाणी वाहते रस्त्यावर...

प्रकाश नगर, कपिल नगर, सैनिकपुरी आदी भागातील गटारीचे पाणी राम रहिम नगर भागातून पुढे खाडगाव रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारीला मिळते. मात्र, हायवेच्या गटारची उंची जास्त झाली असून शहरातून येणारे पाणी विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाणी गटारीत जात नाही. रिंगरोडजवळ आले की रस्त्यावर वाहते. घाण पाणी, कचरा यामुळे दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

रिंगरोडलगत असलेल्या मोठ्या गटारात पाणी जात नाही.