शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

अनसरवाडा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST

येथील रुग्णांना औषधसुद्धा मिळत नाहीत. येथील उपकेंद्रात एकच परिचारिका असून, त्यांनाही ५ गावांमध्ये रुग्णांना तपासण्यासाठी जावे लागत आहे; तर ...

येथील रुग्णांना औषधसुद्धा मिळत नाहीत. येथील उपकेंद्रात एकच परिचारिका असून, त्यांनाही ५ गावांमध्ये रुग्णांना तपासण्यासाठी जावे लागत आहे; तर तेथील डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने त्या गृह विलगीकरणामध्ये आहेत, त्या मुळे उपचाराअभवी रुग्ण गंभीर होत आहेत. गावात आतापर्यंत ५ रुग्ण दगावल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. गावात कोरोना प्रतिबंधात्मक पहिली लस घेतलेले ३०० नागरिक आहेत. त्यांच्या दुसऱ्या लसीचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्याप त्यांना लस उपलब्ध झाली नाही. दुसरी लस आपणाला मिळेल की नाही, या भीतीपोटी नागरिक तणावात आहेत. या सर्व बाबींचा विचार करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी, निलंगा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप विद्यार्थी तालुकाध्यक्ष नयन धनराज माने, सिद्धेश्वर पाटील, विष्णू भरगांडे, अनिकेत वाघमारे उपस्थित होते.