शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

शेतकऱ्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

लातूर: रेशीम शेती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नावनोंदणी करून ...

लातूर: रेशीम शेती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नावनोंदणी करून रेशीम शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केले.

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद रामा अलूरे या शेतकऱ्याच्या एक एकर तुती लागवड केलेल्या रेशीम शेती पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसंचालक (आत्मा) पाटील, रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले, जिल्ह्यात रेशीम शेती करण्यास वाव असून रेशीम कोषाला सोन्याचा भाव आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या महारेशीम अभियानात आपला जिल्हा राज्यात तीन नंबरवर आहे. यावर्षी आपला जिल्हा राज्यात प्रथम यावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे.

एका गावात असावेत १० शेतकरी...

रेशीम अधिकारी बावगे म्हणाले, मनरेगाअंतर्गत एक एकर तुती लागवडीचे अंदाजपत्रक ३ लाख २३ हजार ७९० तीन वर्षांत दिले जाते. यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक असावा व शासननिर्णयानुसार एका गावात कमीत कमी १० शेतकऱ्यांनी रेशीम शेती करणे गरजेचे आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पेाखरा) या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड, किटक संगोपन, गृह बांधकाम व कीटक संगोपन साहित्य याकरिता साधारण लाभार्थ्यांना २ लाख २० हजार २२९ रुपये व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीकरीता २ लाख ६४ हजार २७५ रुपये दिले जाते.