शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

बेघर, बेवारस, मनोरूग्णांसाठी निवारा केंद्र उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST

लातूर : लातूर शहरातील बेघर, बेवारस आणि मनोरुग्णांसाठी महानगरपालिकेकडून निवारा केंद्र बांधण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ...

लातूर : लातूर शहरातील बेघर, बेवारस आणि मनोरुग्णांसाठी महानगरपालिकेकडून निवारा केंद्र बांधण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. युवकचे शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याशी चर्चा केली. लातूर शहरात सध्या बेवारस व मनोरुग्ण रुग्णांची संख्या वाढली आहे, याचा गैरफायदा काही लोकांनी घेतला असून, दोन महिला गरोदर राहिल्या आहेत आणि पुरुषांमध्ये गँगरीन इन्फेक्शनचे प्रमाण वाढले असल्याचे शिष्टमंडळाने आयुक्तांना सांगितले. दरम्यान, निवारा केंद्राचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असेही निवदेनात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख, प्रदेश सचिव गजानन खमितकर यांनी आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी आकाश गायकवाड, जहांगीर शेख, अभिजित सगरे, रंजीत पवार, इरफान बागवान, एहरार हक्कानी, आकाश सर्जे रायवाडीकर, सुदर्शन बिराजदार, विकास जाधव, परवेझ सय्यद, शाम पवार, शुभम जाधव, बाबा मोमीन, बबलू तोडकर, विकास दादा लांडगे, अनिल विरेकर, डॉ. ललित तलवारे, रवी वाघमारे, तोसिफ शेख, सिध्दार्थ सूर्यवंशी, श्रीपाद पाटील, सागर खुब्बा, शाम सावळे, संभाजी लातूरे, मिन्हाज शेख, सलमान पठाण आदी उपस्थित होते.